अरबी समुद्रातील प्रणाली आणि ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
अरबी समुद्रातील प्रणाली आणि ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Read More
१ नोव्हेंबरपासून अनेक मोठे बदल: तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार थेट परिणाम!
१ नोव्हेंबरपासून अनेक मोठे बदल: तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार थेट परिणाम!
Read More
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पीक विमा २०२४ चे २१२ कोटी रुपये वितरणास सुरुवात
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पीक विमा २०२४ चे २१२ कोटी रुपये वितरणास सुरुवात
Read More
आता शासकीय कार्यालयाचे हेलपाटे थांबणार; १००० पेक्षा जास्त सेवा थेट व्हॉट्सॲपवर!
आता शासकीय कार्यालयाचे हेलपाटे थांबणार; १००० पेक्षा जास्त सेवा थेट व्हॉट्सॲपवर!
Read More

हरभरा पेरणीला उशीर झालाय? चिंता नको! योग्य नियोजन आणि वाण निवडीतून मिळवा भरघोस उत्पादन; माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांचे सविस्तर मार्गदर्शन

मर रोगावर नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया अत्यावश्यक; कोरडवाहूसाठी ‘विजय’ तर बागायतीसाठी ‘दिग्विजय’ वाण सर्वोत्तम; सोयाबीन-हरभरा पीक पद्धत टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला.

विशेष प्रतिनिधी, पुणे:

खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक भागांत रब्बी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जमिनीत वापसा नसल्याने हरभरा पेरणीची योग्य वेळ निघून जाते की काय, या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. या पार्श्वभूमीवर, हरभरा पिकाचे नियोजन कसे करावे, मर रोगासारख्या समस्या कशा टाळाव्यात आणि भरघोस उत्पादन कसे घ्यावे, यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि देशातील ज्येष्ठ हरभरा पैदासकार डॉ. राजाराम देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.

Leave a Comment