अरबी समुद्रातील प्रणाली आणि ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
अरबी समुद्रातील प्रणाली आणि ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Read More
१ नोव्हेंबरपासून अनेक मोठे बदल: तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार थेट परिणाम!
१ नोव्हेंबरपासून अनेक मोठे बदल: तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार थेट परिणाम!
Read More
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पीक विमा २०२४ चे २१२ कोटी रुपये वितरणास सुरुवात
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पीक विमा २०२४ चे २१२ कोटी रुपये वितरणास सुरुवात
Read More
आता शासकीय कार्यालयाचे हेलपाटे थांबणार; १००० पेक्षा जास्त सेवा थेट व्हॉट्सॲपवर!
आता शासकीय कार्यालयाचे हेलपाटे थांबणार; १००० पेक्षा जास्त सेवा थेट व्हॉट्सॲपवर!
Read More

कोकण, मध्य महाराष्ट्र ते विदर्भात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता; निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा अंदाज.

विशेष प्रतिनिधी, पुणे, दि. २६ ऑक्टोबर: राज्यातून मान्सूनने जरी माघार घेतली असली तरी, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाचे संकट पुन्हा घोंगावू लागले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन शक्तिशाली हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे आजपासून (दि. २६ ऑक्टोबर) पुढे आठवडाभर, म्हणजेच १ नोव्हेंबरपर्यंत, राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दोन समुद्रांतील प्रणालींमुळे पावसाची स्थिती

राज्यातील या पावसाळी स्थितीमागे दोन प्रमुख सागरी प्रणाली कारणीभूत असल्याचे श्री. खुळे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment